शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

गुरुवारी व्यापाऱ्यांचा एकदिवसीय बंद

By admin | Updated: June 14, 2017 03:16 IST

जीएसटीमधून जीवनावश्यक वस्तू वगळाव्यात या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. नवी मुंबईतील व्यापारी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जीएसटीमधून जीवनावश्यक वस्तू वगळाव्यात या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. नवी मुंबईतील व्यापारी देखील या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे नवी मुंबई मर्चन्ट्स चेंबरच्या वतीने कळवण्यात आले आहे. ९ जून रोजी पुणे येथे व्यापाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाने अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा आदींवर जीएसटी आकारलेला नाही. मात्र याच वस्तू ट्रेडमार्कमध्ये असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी लागणार आहे. या वस्तू जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्यामुळे त्या जीएसटीमुक्त असाव्यात, शिवाय मिरची, हळद, चिंच, खजुर, मणुका, सुटा चहा अन्य व्हॅटमुक्त असलेल्या वस्तू देखील जीएसटीमुक्त असाव्यात अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याकरिता ९ जून रोजी पुणे येथे राज्यातील व्यापारी संघटनांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेअंती जीवनावश्यक वस्तू जीएसटीमधून वगळाव्यात या मागणीकरिता बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी १५ जून रोजी राज्यव्यापी एकदिवसीय मार्केट बंद आंदोलन केले जाणार असल्याचे नवी मुंबई मर्चन्ट्स चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी सांगितले आहे. तर हा बंद यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.