शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

एकही सीएफएस बंद पडणार नाही

By admin | Updated: January 9, 2017 06:29 IST

केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार

उरण : केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याच्या विरोधकांच्या खोट्या, चुकीच्या प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन करतानाच चौथे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर सीएफएस बरोबराच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले.कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने रविवारी कामगार मेळाव्याचे आयोजन के ले होते. जेएनपीटी कागगार वसाहतीमधील मल्टीपरपज हॉलमध्ये आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महेश कडू, भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता.विकासाचे दर वाढविण्याचे काम भाजपा करीत आहे. कंपन्यांचा विकास, पुनर्विकास, पर्यावरण पूरक आणि समतोल विकास आणि सर्वांच्या हाताला काम अशी भूमिका केंद्र आणि राज्यात भाजपा बजावीत आहे. त्यामुळे डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याचे विरोधकांचा खोट्या, चुकीया प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन चौथे बंदर कार्यान्वित झाज्यानंतर सीएफएसबरोबरच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे खडेबोल रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांना सुनावले. सत्तेत असलेल्या मित्रपक्ष शिवसेना आणि जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर बालदी यांनी टीका केली. (वार्ताहर)