शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एकही सीएफएस बंद पडणार नाही

By admin | Updated: January 9, 2017 06:29 IST

केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार

उरण : केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याच्या विरोधकांच्या खोट्या, चुकीच्या प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन करतानाच चौथे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर सीएफएस बरोबराच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले.कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने रविवारी कामगार मेळाव्याचे आयोजन के ले होते. जेएनपीटी कागगार वसाहतीमधील मल्टीपरपज हॉलमध्ये आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महेश कडू, भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता.विकासाचे दर वाढविण्याचे काम भाजपा करीत आहे. कंपन्यांचा विकास, पुनर्विकास, पर्यावरण पूरक आणि समतोल विकास आणि सर्वांच्या हाताला काम अशी भूमिका केंद्र आणि राज्यात भाजपा बजावीत आहे. त्यामुळे डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याचे विरोधकांचा खोट्या, चुकीया प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन चौथे बंदर कार्यान्वित झाज्यानंतर सीएफएसबरोबरच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे खडेबोल रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांना सुनावले. सत्तेत असलेल्या मित्रपक्ष शिवसेना आणि जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर बालदी यांनी टीका केली. (वार्ताहर)