शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निर्मळ सागर तट अभियान

By admin | Updated: September 17, 2016 02:14 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार

बोर्ली-मांडला/ मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार असून या अभियानाचा शुभारंभ शनिवारी १७ सप्टेंबर रोजी वर्सोवा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.१७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत निर्मळ सागर पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये सर्वोत्कृष्ट किनारपट्टीला रु पये २५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. निर्मळ सागर अभियानात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, काशिद, मुरु ड, श्रीवर्धन, रेवदंडा, दिवेआगर आदी सहा समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. या अभियानात समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, संवर्धन व्यवस्थापन, किनारपट्टी संरक्षणाबाबत जनजागृती, जलक्र ीडा व्यवस्थापन, पर्यटनास प्रोत्साहन देणे व वृद्धिंगत करणे, पर्यावरण संवर्धक म्हणून बायोगॅस, सौर, वायू ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देणे, किनाऱ्यावर सतर्कता राखून जीवरक्षकांमार्फत बुडण्याचे प्रसंग टाळणे, कोणी बुडाल्यास बचाव आणि मदतकार्य कारणे आदी प्रकारची प्रात्यक्षिके होणार आहेत. समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर ठेवून पर्यटनवाढीस चालना देण्याचे प्रयत्न या अभियानामार्फत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)