शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधील चाचणी केंद्रांची वेळ वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:43 IST

नागरिकांची मागणी : तीन वाजेपूर्वी होतात सर्व केंद्रे बंद

नवी मुंबई : एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्वच केंद्रे तीन वाजेपर्यंत बंद होत आहेत. किमान कांदा - बटाटा मार्केटमध्ये पाच वाजेपर्यंत ॲँटिजेन व आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगाने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी एपीएमसीमधील सर्व केंद्रे अधिक गतीने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्व केंद्रे दुपारी तीन वाजेपूर्वीच बंद केली जात आहेत. यामुळे तीननंतर जर कोणाला चाचणी करायची असेल तर त्यांना वाशीमधील पालिका रुग्णालयात किंवा नेरूळमधील मनपा रुग्णालयात जावे लागते. पालिकेने किमान कांदा - बटाटा मार्केटमधील केंद्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवले पाहिजे. अन्यथा केंद्र सुरू करूनही नागरिकांची गैरसोय होत राहील. प्रत्येक केंद्र किती वाजता सुरू होणार व किती वाजता बंद होणार याचा उल्लेख करणेही आवश्यक आहे. बाजार समितीमध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये, अशी मागणी होते आहे. 

अर्धा तास बसवून परत पाठविलेएपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता काही नागरिक चाचणी करण्यासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी दहा मिनिटे थांबण्यास सांगितले. जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर आता फक्त ॲन्टिजेन चाचणीच होईल. आरटीपीसीआर चाचणी होणार नाही, असे सांगितले. चाचणीचा वेळ संपलाच होता तर अर्धा तास थांबविले कशासाठी, असा प्रश्न नागरिकांनी केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या