शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:16 IST

दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

पनवेल : दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास, अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले.पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस चालक, मालक, शाळेचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बस चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा या बसेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार होतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी एकमेकांवर न टाकता प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.उपस्थितांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार, सतीश देशमुख, पनवेलचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, पनवेल शहर वाहतूक विजय कादबाने आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना उपस्थित पालकांना व बस चालक मालक, शिक्षकांना करण्यात आल्या. उपस्थितांना वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी चित्रफीत दाखवून अपघातांच्या संदर्भात उपस्थितांना जागृत करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या माहितीसंदर्भात स्कूल बस धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई