शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नवी मुंबईचा पारा @४१; उकाड्यामुळे नागरिक हैराण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:10 IST

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते.

नवी मुंबई : शहरातील पारा ४१ अंशावर पोहोचला असून तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते. उकाड्यामुळे दिवसा रोडवरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये काम करणारे माथाडी कामगार, मार्केटिंगचे व इतर फिरून काम करणाऱ्यांना त्रास खूपच होत आहे. 

उकाड्यामुळे दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्पचा वापर करावा. खरेदीसाठी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडावे. दुपारी काम नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. उन्हाळ्यामुळे उष्माघातासह त्वचा रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कलिंगड, खरबूजला मागणी वाढलीकडक उन्हाळ्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी तब्बल ५८९ टन कलिंगड, २२९ टन खरबूज, ६१ टन मोसंबी व २४ टन संत्रीची विक्री झाली आहे. याशिवाय  उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे.