शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नवी मुंबईचा पारा @४१; उकाड्यामुळे नागरिक हैराण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:10 IST

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते.

नवी मुंबई : शहरातील पारा ४१ अंशावर पोहोचला असून तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात या आठवड्यात तापमान सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी किमान २५, तर किमान ४१ अंश तापमान होते. उकाड्यामुळे दिवसा रोडवरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये काम करणारे माथाडी कामगार, मार्केटिंगचे व इतर फिरून काम करणाऱ्यांना त्रास खूपच होत आहे. 

उकाड्यामुळे दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्पचा वापर करावा. खरेदीसाठी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडावे. दुपारी काम नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. उन्हाळ्यामुळे उष्माघातासह त्वचा रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कलिंगड, खरबूजला मागणी वाढलीकडक उन्हाळ्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी तब्बल ५८९ टन कलिंगड, २२९ टन खरबूज, ६१ टन मोसंबी व २४ टन संत्रीची विक्री झाली आहे. याशिवाय  उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे.