शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी

By योगेश पिंगळे | Updated: October 3, 2023 15:32 IST

Navi Mumbai: नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई - नवी मुंबई आरटीओसाठी नेरुळ येथे प्रशस्त इमारत उभारण्यात आली असून या इमारतीमध्ये अद्याप कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. दसऱ्याच्या आगोदर नवीन कार्यालयाचे उदघाटन करून कामकाज सुरु न केल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यालयाच्या प्रतिकात्मक उद्घाटनाचा इशारा सावंत यांनी दिला आहे.

वाशी येथील धान्य मार्केटच्या आवारात नवी मुंबईचे आरटीओ कार्यालय सुरु आहे. या कार्यालयात विविध समस्या निर्माण झाल्याने तसेच इमारत देखील धोकादायक झाल्याने शासनाच्या माध्यमातून नेरुळ येथे आरटीओ कार्यालयासाठी इमारत निर्माण करण्यात आली असून कार्यालयाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. मात्र या इमारतीचे उदघाटन करण्यात आले नसून आरटीओचे कामकाज जुन्याच इमारतीमधून सुरु आहे. कार्यालय तयार असतानाही उद्घाटनासाठी विलंब करणे योग्य असून दसऱ्याच्या आत उद्घाटन करून कार्यालय सुरू न केल्यास दसऱ्याच्या मूहूर्तावर नवी मुंबई कॉंग्रेसतर्फे कार्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा काँग्रेसच्या माध्यमातून नवी मुंबई आरटीओ प्रशासनाला देण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई