शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोरबे धरणग्रस्त गावांतील कामे नवी मुंबई महापालिका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:52 IST

मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत.

नवी मुंबई : मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत. या पुनर्वसित गावांसाठी पाणीपुरवठा करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिन्या टाकणे, भूस्तरीय टाक्या बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवार, १९ जानेवारी रोजी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.मोरबे धरण प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या गावांमधील नागरिकांना नळ योजना, खेळाचे मैदान असलेली शाळा, चावडी व समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, विजेची सोय, दहनभूमी, दफनभूमी, उघडी गटारे, सार्वजनिक शौचालय, गायरान जमीन, गुरचरण, परिवहन थांब्यासाठी जागा, खेळवाडी, भविष्यातील वाढीव जमीन देऊन विस्थापित करण्यात आले आहे.गावांना २००३ सालापासून नागरी सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात येत असून, पाणीपुरवठा करण्यास नकार दिला असून सदरच्या योजना भविष्यात नवी मुंबई महापालिकेने चालवाव्यात, यासाठी नागरिकांनी मोरबे धरणावर मोर्चे काढून वेळ प्रसंगी पाणी बंद करून आंदोलने केली आहेत. या ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना महापालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>पाच कोटी १६ लाख खर्चडांबरीकरण करणे, जलवाहिन्या टाकणे. बहुस्तरीय टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आदी कामांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे. कामासाठी पाच कोटी १६ लाख ७१ हजार रु पये खर्च येणार आहे.