शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नांदगाव पूल बनला धोकादायक; अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:53 IST

संरक्षण कठडा बांधण्याची गरज

पनवेल : भिंगार व नांदगावला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली आहे. येथील नदीची पातळी वाढल्यास पाणी पुलावर येत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाºया वाहनांना मोठा धोका उद्भवतो. पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ओएनजीसी पुलाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्यामुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी लागणाºया वाहनांच्या लांबच लांब रांगा लक्षात घेता अनेक जण नांदगाव पुलामार्गे पळस्पे फाटा गाठतात. मात्र, पुलाची झालेली दुरवस्था लक्षात घेता, डागडुजीची आवश्यकता आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात आला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पर्यायी मार्गाचा वापर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी पुलाच्या डागडुजीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुलावरून अनेकदा पाणी गेले आहे, प्रशासनाने या ठिकाणी वेळीच उपायययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई