शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्वच्छता अभियानाला महापालिकेचाच हरताळ; उद्यानातील कचरा प्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 23:38 IST

नवी मुंबईत फक्त अभियान काळापुरतीच कचऱ्यातून खतनिर्मिती

नवी मुंबई : स्वच्छता अभियनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक उद्यानात कंपोस्ट पीट तयार केले होते. कचºयातून खतनिर्मिती करून त्याचा उद्यानातच वापर केला जात होता, परंतु सद्यस्थितीमध्ये अपवाद वगळता, सर्वच उद्यानातील कचºयावरील प्रक्रिया बंद झाली असून, कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानामध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता अभियानाला महानगरपालिकेनेच हरताळ फासल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ओल्या कचºयाची निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयातून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले होते. मनपाने स्वत: सर्व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार केले होते. उद्यानातील कचºयावर तेथे प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात होती. निर्माण झालेले खत त्याच ठिकाणी वापरले जात होते. अभियान काळात सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या टीमलाही हा प्रयोग दाखविण्यात आला होता, परंतु अभियान संपताच उद्यानांमधील खतनिर्मिती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. महापालिका स्वच्छता अभियानापुरतीच प्रयोग राबविते अशी टीका नागरिकांनी केली आहे.नागरिक नाराजसद्यस्थितीमध्ये प्रत्येक उद्यानातील कंपोस्ट पीटमधील कचºयाची माती झाली आहे. काही ठिकाणी खरोखरच पीटमध्ये माती टाकण्यात आली आहे. कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली असून, देखभालही केली जात नाही. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाºया पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका