शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

मुंबईकरांना कांदा पुन्हा रडवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 05:50 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे दर वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा १५ ते २४ रुपये व किरकोळमध्ये २० ते २८ रुपये दराने विकला जात आहे. मुंबईमध्ये प्रतिदिन दोन हजार टन कांद्याची गरज असते. पण सद्य:स्थितीमध्ये उन्हाळी कांद्याचा साठा कमी होत असून, नवीन पीक बाजारात न आल्याने कांदाटंचाई भासत आहे. दोन दिवसांपासून कांद्याची आवक ५० टक्के कमी झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये नाशिक, पुणे व इतर ठिकाणांवरून १०९२ टन कांदा विक्रीसाठी आला आहे. काही प्रमाणात कर्नाटकवरूनही कांदा विक्रीस आला असून ते प्रमाण कमी आहे. चार ट्रक नवीन कांदाही विक्रीला आला आहे. पुढील एक महिना नवीन कांदा मार्केटमध्ये पुरेशा प्रमाणात येणार नसल्यामुळे भाव तेजीत राहतील, अशी माहिती व्यापारी प्रतिनिधी अशोक वाळुंज यांनी दिली.