शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण

By admin | Updated: September 17, 2014 01:30 IST

अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

मुंबई  : मुंबईतील अनधिकृत झोपडय़ा हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतोच. मात्र एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीमुळे हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आह़े कारण अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि इंडियन ऑइलनगर या दोन झोपडपट्टय़ांमधील 3क्क् लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन आणि एम. बी. बारविला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. यामध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी 41 टक्के मुले ही त्यांना मिळणा:या मिडडे मिलमधले अर्धे किंवा त्याहून कमी अन्न खातात. आणि इतर अन्न फेकून देतात. कुपोषणाचा परिणाम हा फक्त मुलांच्या शारीरिक वाढीवर होत नाही, तर बौद्धिक वाढीवरदेखील होतो. कुपोषित मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्रता कमी असते. 
मुलांची वाढ देखील खुंटलेली दिसल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून आले आहे. अधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 34 टक्के मुलांची वाढ खुंटलेली दिसून आली तर अनधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 51.33 टक्के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही मुलांना चांगल्या सवयी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यांची वर्तणूक सामान्य मुलांसारखी नसून त्रसदायक असल्याचेही दिसून आले आहे. ज्या मुलांच्या घरी पाण्याची जोडणी नाही, रोजच्या रोज अन्न मिळत नाही, 
ज्यांच्या घराच्या आजूबाजूचा 
परिसर अस्वच्छ आहे अशा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.  (प्रतिनिधी)
 
कुपोषण कमी करण्यासाठी काय करू शकता ?  अंगणवाडीत मिडडे मेल, खाऊ दिला जातो त्यामध्ये बदल करण्यात यावा. मुलांना कशाची गरज आहे, काय खातील याचा विचार केला गेला पाहिजे. मुलांसाठी कोणते अन्न सकस आहे, याविषयी पालकांमध्ये जागृती केली पाहिजे. महापालिका शाळांमधील आरोग्य कार्यक्रमात बदल करण्यात यावेत. स्थलांतरित मुलांर्पयत पोहचण्यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील आरोग्याविषयी पुन्हा एकदा विचार करून आरोग्याची आखणी केली पाहिजे.