शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अनधिकृत झोपडपट्टीत जास्त कुपोषण

By admin | Updated: September 17, 2014 01:30 IST

अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

मुंबई  : मुंबईतील अनधिकृत झोपडय़ा हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतोच. मात्र एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीमुळे हा विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आह़े कारण अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 70 टक्के मुले तर अधिकृत झोपडय़ांमध्ये राहणारी 4क्.67 टक्के मुले कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि इंडियन ऑइलनगर या दोन झोपडपट्टय़ांमधील 3क्क् लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन आणि एम. बी. बारविला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. यामध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी 41 टक्के मुले ही त्यांना मिळणा:या मिडडे मिलमधले अर्धे किंवा त्याहून कमी अन्न खातात. आणि इतर अन्न फेकून देतात. कुपोषणाचा परिणाम हा फक्त मुलांच्या शारीरिक वाढीवर होत नाही, तर बौद्धिक वाढीवरदेखील होतो. कुपोषित मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, एकाग्रता कमी असते. 
मुलांची वाढ देखील खुंटलेली दिसल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून आले आहे. अधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 34 टक्के मुलांची वाढ खुंटलेली दिसून आली तर अनधिकृत झोपडपट्टीमध्ये राहणा:या 51.33 टक्के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही मुलांना चांगल्या सवयी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यांची वर्तणूक सामान्य मुलांसारखी नसून त्रसदायक असल्याचेही दिसून आले आहे. ज्या मुलांच्या घरी पाण्याची जोडणी नाही, रोजच्या रोज अन्न मिळत नाही, 
ज्यांच्या घराच्या आजूबाजूचा 
परिसर अस्वच्छ आहे अशा मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.  (प्रतिनिधी)
 
कुपोषण कमी करण्यासाठी काय करू शकता ?  अंगणवाडीत मिडडे मेल, खाऊ दिला जातो त्यामध्ये बदल करण्यात यावा. मुलांना कशाची गरज आहे, काय खातील याचा विचार केला गेला पाहिजे. मुलांसाठी कोणते अन्न सकस आहे, याविषयी पालकांमध्ये जागृती केली पाहिजे. महापालिका शाळांमधील आरोग्य कार्यक्रमात बदल करण्यात यावेत. स्थलांतरित मुलांर्पयत पोहचण्यासाठी काही उपाययोजना आखल्या पाहिजेत. झोपडपट्टीतील आरोग्याविषयी पुन्हा एकदा विचार करून आरोग्याची आखणी केली पाहिजे.