शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

एमजेपी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:12 IST

कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी

पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जेएनपीटी पाणीपुरवठ्याची टप्पा १ ही योजना सुरू केली. या योजनेतून जेएनपीटीसह पनवेल, कळंबोली, खारघर, तळोजा आदी अनेक भागात पाणीपुरवठा करण्यात येतो.पनवेल तालुक्यातील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात ३६ कामगार काम करतात, तर या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम २४ कामगार काम करतात. मात्र, २६ वर्षांहून जास्त काळ लोटल्यानंतरही या कामगारांना सेवेत पूर्णवेळ सामावून घेतले गेले नसल्याने कामगारांनी सोमवारी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मंगळवारी दुसºया दिवशीही हे आंदोलन सुरूच होते.२००८ पर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांचा ठेकेदार हे काम सोडून गेल्यानंतर याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भोकरपाडा ते कळंबोली, जेएनपीटीपर्यंतची देखभाल करण्यात येते आहे; परंतु ठेकेदार नसल्यामुळे एमजेपीकडून थेट बँकेत या कर्मचाºयांना पगार दिला जातो. कंत्राटी कामगार म्हणून एमजेपीकडून पगार दिला जात असल्यामुळे भविष्यात एमजेपीत कायमस्वरूपी नोकरी मिळेल, अशी आशा या कर्मचाºयांना होती. मात्र, वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय झालेला नाही. २०१४ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करूनही काही तोडगा निघाला नाही. तत्कालीन आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली युनियनच्या माध्यमातून एमजेपीकडे पाठपुरावा करूनही या कामगारांचा पगारदेखील वाढला नाही. सर्व प्रकारचे मार्ग अवलंबूनही यश मिळत नसल्याने या कर्मचाºयांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पनवेल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, उपोषणाला बसलेल्या ४७ वर्षीय वामन पडवळ यांची प्रकृती दुसºया दिवशी खालावली होती. एमजेपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अर्धा तास चाललेली ही चर्चा शेवटी निष्फळ ठरली, त्यामुळे कामगार उपोषणावर ठाम आहेत.