शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

जेएनपीटी सीएसआर फंडाचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:47 IST

जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे.

- मधुकर ठाकूरउरण - जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे.जेएनपीटी बंदर उरणमध्ये येत असले तरी सीएसआरचा एकही रु पया उरणसाठी खर्च न झाल्याने उरणमधील नागरिकांची एक प्रकारची फसवणूक झाली आहे. सीएसआर फंडाचा निधी समस्याग्रस्त जेएनपीटी प्रकल्पग्रस्त गावांसाठी न वापरता इतरत्र वापरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी १७ मे रोजी उरणमधील करळ फाटा येथे उरण सामाजिक संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.माहिती अधिकारअंतर्गत उघड झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ ते २०१७-१८ या दोन वर्षात सीएसआर फंडातून २१ कोटी रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, नंदुरबार, वाशिम, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आदी सतरा जिल्ह्यांसाठी हा निधी दिला आहे.जेएनपीटी बंदरासाठी उरण तालुक्यातील दोन गावे विस्थापित झाली आहेत. त्यातील हनुमान कोळीवाडा हे गाव तर वाळवीग्रस्त झाले आहे. इतर प्रकल्पग्रस्त १८ गावात आजही आरोग्य, शिक्षण, रस्ते इत्यादी नागरी सुविधांचा अभाव आहे. अवजड वाहतुकीमुळे तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातात मृत व्यक्तीचे कुटुंब वा जखमींना जेएनपीटी प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. येथील डोंगराचे उत्खनन, वृक्षतोड, प्रचंड वाहतूक, धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु तालुक्यात अद्ययावत रुग्णालय नाही. उरणमध्ये विविध समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी जेएनपीटीने अलीकडेच मुंबईतील रुग्णालयास १ कोटीचा निधी दिला आहे.आंदोलनाचा इशाराउरणमध्ये प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवून अभियांत्रिकी विद्यालय उभारण्याचा संकल्प केला आहे. ५ वर्षांपासून सदर संस्था जेएनपीटीकडे आर्थिक मदतीसाठी विनंती करीत आहे. परंतु आश्वासनाखेरीज संस्थेस एक रु पयाचीही मदत नाही. तसेच जेएनपीटी आणि आताच्या सिंगापूर पोर्टमुळे मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे, बेलपाडा, गव्हाण, व उरण कोळीवाडा गावातील मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले असून जेएनपीटीकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडnewsबातम्या