शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी परिषद भरवा

By admin | Updated: November 30, 2015 02:27 IST

पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे

पनवेल : पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल. यासाठी पाणी परिषद भरविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पनवेल शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल नगरपरिषदेकडे केली आहे. यंदा पाऊस कमी झाला असून साधारण फेब्रुवारीपासून पनवेल शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी वितरणाबाबत आतापासून जर योग्य नियोजन झाले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल शहराला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी व देहरंग धरणातून पाणीपुरवठा होत आहे. एमजेपीनेही काही दिवसांपूर्वी पाणी जपून वापरण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. (प्रतिनिधी)भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईसंदर्भात पालिका गंभीर आहे. पाणी परिषदेचा विषय अजेंड्यावर असून लवकरच पाणी परिषद बोलावण्यात येणार आहे. - चारु शीला घरत, नगराध्यक्ष, पनवेल