शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी परिषद भरवा

By admin | Updated: November 30, 2015 02:27 IST

पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे

पनवेल : पनवेल शहरातील पाण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. आगामी चार महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. पनवेल नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल. यासाठी पाणी परिषद भरविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पनवेल शहर अध्यक्ष तसेच नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल नगरपरिषदेकडे केली आहे. यंदा पाऊस कमी झाला असून साधारण फेब्रुवारीपासून पनवेल शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी वितरणाबाबत आतापासून जर योग्य नियोजन झाले नाही तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पनवेल शहराला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी व देहरंग धरणातून पाणीपुरवठा होत आहे. एमजेपीनेही काही दिवसांपूर्वी पाणी जपून वापरण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. (प्रतिनिधी)भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईसंदर्भात पालिका गंभीर आहे. पाणी परिषदेचा विषय अजेंड्यावर असून लवकरच पाणी परिषद बोलावण्यात येणार आहे. - चारु शीला घरत, नगराध्यक्ष, पनवेल