शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

By नामदेव मोरे | Updated: October 19, 2023 18:34 IST

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होणार असले तरी सरकारला ते पेलवणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईत दिला.

मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नवी मुंबईला भेट दिली. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षण मिळेपर्यंत शांततेमध्ये आंदोलन केले जाणार आहे. पण शांततेमधील हे युद्ध सरकारला पेलवणार नाही. मागितलेल्या मुदतीमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढे आंदोलनाची दिशा काय असेल हे २२ तारखेला स्पष्ट करणार आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यभर दौरा करून मराठाबांधवांशी संवाद साधत आहे. राज्यात सर्वच मराठ्याचे बालेकिल्ले आहेत. दौऱ्यामधून शांततेमध्ये आंदोलनाचे आवाहन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने आमच्याकडून वेळ घेतला आहे. या वेळेत निर्णय घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढची दिशा स्पष्ट करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल मोरे, मिलिंद सूर्यराव, राहुल गावडे, सागर पावगे, मयुर धुमाळ, सिद्धेश कांबळे, योगेश पवार, अमर सकपाळ, विजय धनावडे, विनोद साबळे, उमेश जुनघरे, विनोद पोखरकर, मंगेश मिस्किन, अभिजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील