शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

मराठा क्रांती मोर्चाने केले वाशीत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 03:21 IST

आरक्षणाचा आग्रह; शासनाची नोकरभरती थांबविण्याची मागणी

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण लवकर जाहीर करावे व आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने प्रस्तावित नोकरभरती करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मोर्चाला पाठिंबा देत नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. राज्य शासनाने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात. आरक्षण लवकर जाहीर करावे, असा आग्रह धरण्यात आला. राज्य शासनाने ७४ हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत ही भरती करण्यात यावी. त्यामध्ये जेवढ्या जागा समाजाला येऊ शकतात त्या शिल्लक ठेवाव्या, अशी मागणी करण्यात आली.यावेळी विनोद साबळे, अंकुश कदम, वीरेंद्र पवार, राहुल गावडे, सूरज बर्गे, पंकज घाग, मयूर धुमाळ, अमित ढोमसे, सुनीता देशमुख, राजश्री कदम, प्रशांत सोळसकर, मोहन पाडळे, अभिजीत भोसले, राजेश टेकले, हरीश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई