शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

By नामदेव मोरे | Updated: January 11, 2024 19:03 IST

मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे.

नवी मुंबई: मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. चार दिवसामध्ये तब्बल ८८ टन तीळाची विक्री झाली आहे. २०८ टन गुळ व ६२६ टन शेंगदाण्याची विक्री झाली आहे. हिवाळा सुरू झाला की ग्राहकांकडून बाजरीला मागणी वाढती. मकर संक्रातीला बाजरीची भाकरी व गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगाची उसळ केली जाते. यावर्षी बाजरीचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. एक महिन्यापुर्वी बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्यस्थितीमध्ये २७ ते ३७ रुपये किलो दराने विक्री होत आहे. या आठवड्यात चार दिवसात ३३० टन बाजरीची विक्री झाली आहे.

तीळ व शेंगदाण्याचे लाडूही संक्रातीच्या दिवशी वाटले जातात. यामुळे या वस्तूंची मागणीही वाढली आहे.बाजार समितीमध्ये तीळ १४० ते २०० रुपये किलो, गुळ ४७ ते ५५ रुपये व शेंगदाणे ९० ते १३६ रुपये किलो दराने विकले जात आहेत. संक्रातीमुळे या चारही वस्तूंना मागणी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तीळ व गुळाचे दर स्थिर असून बाजरी व शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

संक्रातीमुळे चाद दिवसातील आवक व बाजारभाववस्तू - आवक - बाजारभावतीळ - ८८.२ - १४० ते २००गुळ - २०८ - ४७ ते ५५शेंगदाणे - ६२६ - ९० ते १३६बाजरी - २७ ते ३७

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMakar Sankrantiमकर संक्रांती