शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

छोट्यांच्या पिकनिक सुरू

By admin | Updated: May 12, 2014 06:19 IST

उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बाळगोपाळ शहरातील प्रख्यात ठिकाणी आपल्या पालकांसोबत छोट्या पिकनीकचे आयोजन करून नाष्टा, पाणपोईच्या व्यस्थेसह फिरावयास गेल्याचे चित्र दिसत आहेत.

जव्हार : उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बाळगोपाळ जव्हारमधील सुर्यतलाव, बगीचा, हनुमान पॉर्इंट, सनसेट पॉर्इंट, खडखड धरण अशा शहरातील प्रख्यात ठिकाणी आपल्या पालकांसोबत छोट्या पिकनीकचे आयोजन करून नाष्टा, पाणपोईच्या व्यस्थेसह फिरावयास गेल्याचे चित्र दिसत आहेत. मुंबई शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरचे परंतू उपेक्षित असलेले ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार. त्याशिवाय अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाची बाब म्हणजे या जव्हारला संस्थानाची पार्श्वभूमी लाभली आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर असे जव्हरचे वर्णन केले जाते. माथेरान महाबळेश्वर हे अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात विकसीत झाले. परंतू या ठिकाणच्या तुलनेत येथे सुविधा कमी असतील पण निर्सगाच्या मुक्तपणे उधळणीच्या बाबतीत हे गांव मागे नाही. समुद्र सपाटीपासुन सुमारे २००० फूट उंची लाभली आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य येथील वेगवेगळ्या पॉइंट्सवरून दिसते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जव्हार नगरपालिका यांच्या सौजन्याने हनुमान पॉर्इंट व सनसेट पॉर्इंट येथे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले असल्याने संध्याकाळच्या वेळेत या प्रख्यात ठिकाणी पालक आपल्या बाळगोपाळांसोबत गर्दी करीत आहेत, तसेच शनिवारी व रविवारी मुंबई, नाशीक, ठाणे येथून येणार्‍या पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. राजेसाहेब श्रीमंत यशवंतरावजी मुकणे यांचा नवा राजवाडा व जुना राजवाडा असल्याने येथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. सुरतेवर चाल करून जात असताना जव्हारच्या शिरपामाळावर शिरपेच देऊन शिवाजी महाराजांचे स्वागत जव्हारच्या तात्कालिन राजाने केले. तो शिरपामाळ जव्हार-नाशिक रस्त्यालगत आजही जव्हारच्या वैभवात भर टाकत आहे, तेथेच हे बालचमू छोटी पिकनिक करताना दिसत आहेत.