शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रानसई आदिवासीवाडीमध्ये भूस्खलन; रोड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:04 IST

विजेचे पोल पडल्यामुळे सहा पाडे अंधारात

पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासीवाडीत भूस्खलन झाल्याने सहा पाड्यांचा संपर्क तुटला आहे. या भूस्खलनामुळे विजेचे खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.उरण परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने रानसई धरण बांधले आहे, यामुळे उरणकरांना पाणी उपलब्ध झाले; पण धरणाच्या बाजूला असलेले आदिवासी पाडे अद्याप सुविधांपासून वंचित आहेत. धरणाच्या परिसरात कोंड्याची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी या आदिवासी वसाहती आहेत. अनेक गैरसोयींना सामोरे जात येथील नागरिक जीवन जगत आहेत. मुसळधार पावसामुळे पाड्यांकडे जाणाºया रोडवर भूस्खलन झाले आहे, यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे. चार दिवसांपासून सर्व आदिवासी पाडे अंधारात असल्याची माहिती गोरक्षक पारधी यांनी दिली. प्रशासनाचे आदिवासींचे वास्तव्य असलेल्या रानसई परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात रानसई जंगलात हे आदिवासी पाडे आहेत. वीजपुरवठा खंडित होऊनही महावितरणचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाहीत. प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची व सुविधा देण्याची मागणी येथील रहिवासी गोरक्षक पारधी यांनी केली आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन