शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

रानसई आदिवासीवाडीमध्ये भूस्खलन; रोड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:04 IST

विजेचे पोल पडल्यामुळे सहा पाडे अंधारात

पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासीवाडीत भूस्खलन झाल्याने सहा पाड्यांचा संपर्क तुटला आहे. या भूस्खलनामुळे विजेचे खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.उरण परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने रानसई धरण बांधले आहे, यामुळे उरणकरांना पाणी उपलब्ध झाले; पण धरणाच्या बाजूला असलेले आदिवासी पाडे अद्याप सुविधांपासून वंचित आहेत. धरणाच्या परिसरात कोंड्याची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी या आदिवासी वसाहती आहेत. अनेक गैरसोयींना सामोरे जात येथील नागरिक जीवन जगत आहेत. मुसळधार पावसामुळे पाड्यांकडे जाणाºया रोडवर भूस्खलन झाले आहे, यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे. चार दिवसांपासून सर्व आदिवासी पाडे अंधारात असल्याची माहिती गोरक्षक पारधी यांनी दिली. प्रशासनाचे आदिवासींचे वास्तव्य असलेल्या रानसई परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात रानसई जंगलात हे आदिवासी पाडे आहेत. वीजपुरवठा खंडित होऊनही महावितरणचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाहीत. प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची व सुविधा देण्याची मागणी येथील रहिवासी गोरक्षक पारधी यांनी केली आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन