शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खब:यांच्या नेटवर्कने गुन्हेगारीला बसला चाप

By admin | Updated: November 13, 2014 00:44 IST

खब:यांची पक्की माहिती आणि त्यानुसार लावलेले सापळे यातून नवी मुंबई पोलिसांनी 9 जबरी दरोडय़ाचे प्रयत्न उधळून लावले.

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
खब:यांची पक्की माहिती आणि त्यानुसार लावलेले सापळे यातून नवी मुंबई पोलिसांनी 9 जबरी दरोडय़ाचे प्रयत्न उधळून लावले. यात  9 टोळ्यांमधील 4क् सराईत गुन्हेगारांना गजाआड केले. एकेकाळी गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळख बनलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला खब:यांच्या मजबूत नेटवर्कमुळे गुन्हेगारीला चाप बसवून हा शिक्का पुसण्यास यश आले आहे. 
 दोन वर्षापूर्वी शहरात भरदिवसा घरफोडय़ा, जबरी दरोडे, हत्या अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून आयुक्त म्हणून एल. के. प्रसाद यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारीला चाप बसला आहे.
आयुक्तच न्यायप्रिय असल्याने विद्यमान उपआयुक्तांनाही कार्यक्षमता दाखवण्याची संधी आलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या 9 टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त शहाजी उमाप व परिमंडळ 2 चे उपआयुक्त संजय येनपुरे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया झालेल्या आहेत. पेट्रोलपंप, बँका, ज्वेलर्सवर पडणारे दरोडे उधळून सुमारे 4क् जणांना अटक केली. गुन्हेगारांकडून पिस्तूल, तलवारी अशी शस्त्रेही जप्त करण्यात आली.  त्याव्यतिरिक्त एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, घरफोडीचे कटही पोलिसांनी खब:यांच्या माहितीनुसार हाणून पाडलेले आहेत. 
खब:यांचे नेटवर्क सक्षम झाल्याने नवी मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमाही स्वच्छ होत आहे. गुन्हेगारांमधलेच खबरे निर्माण करण्यासाठी पोलिसांनाही आपली विश्वासार्हता सिध्द करावी लागते.  मात्र खब:यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यात सध्याचे बहुतांश अधिकारी अव्वल आहेत. 
अनेकवेळा गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी खब:यांची माहिती फायदेशीर ठरत असल्याचे गुन्हेशाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी).
 
1नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी गुलाबराव पोळ व अशोक शर्मा यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांनी सर्वाधिक डोके वर काढले. अधिकारी, कर्मचारी यांच्यावरच त्यांचा वचक नव्हता त्यामुळे अनेक गुन्ह्याचे तपासही रेंगाळले होते. 
2जावेद अहमद हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होताच प्रशासकीय यंत्रणा सुधारली, मात्र गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश बसलेला नव्हता. अखेर गेल्या वर्षभरात नवी मुंबईतील गुन्हेगारी काही प्रमाणात नियंत्रित झाली. 
 
3पोलीसांच्या मोहीमेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यामुळे शहरात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. पोलीस आयुक्तपदी के. एल. प्रसाद यांची वर्णी लागल्याने हा बदल शक्य झाल्याचे पोलीस अधिका:यांचेच म्हणणो आहे.