शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

अपघातांबाबत जनजागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर; वाहतूक पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:24 IST

नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पनादेखील साकारली जात आहे

नवी मुंबई : वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाशी न्यायालयातील न्यायाधीशांनी रस्त्यावर उतरून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. अपघाताची व्याप्ती ही केवळ पीडित कुटुंबीयांनाच माहीत असते. त्यामुळे इतरांनाही त्याचे दूरचे परिमाण समजावून अपघात रोखण्याचे प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.

नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पनादेखील साकारली जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी वाशी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख-नाईक यांच्यासह दिवाणी न्यायाधीशांनी यामध्ये सहभाग घेतला. बेलापूर येथील भाऊराव पाटील चौकात त्यांनी सिग्नलवर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांचे आभार मानले. तर, याच उद्देशाने न्याय व्यवस्था आणि पोलीस एकत्र येऊन रस्त्यावर उतरून जनजागृती करत असल्याचेही त्या म्हणाल्या. 

नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पुरेपूर पालन केल्यास अनेक जीव वाचतील, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश डी. एम. पवार, ए. ए. मोतासे व एस. यु. जागृष्टे, वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा