शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार; कचरा न टाकण्याचे आदेश

नवी मुंबई : उरण नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा बोरी पाखाडीजवळील कचरा भुमीवर टाकला जात असून त्यामुळे कांदळवन नष्ट होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. समितीने कांदळवनामध्ये कचरा टाकू नये अशा सूचना दिल्या आहेत.नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाअधिकाºयांनी सन २००० मध्ये हनुमान कोळीवाड्याजवळील बोरी पाखाडी येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचºयामुळे कांदळवन नष्ट होत असल्याची तक्रार नॅट कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी केली होती. याविषयी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्येही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाअधिकारी प्रशासनास कांदळवनावर कचरा टाकला जावू नये. कांदळवनात जो कचना टाकला असेल तो काढून घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एक समितीने घटनास्थळी जावूनही पाहणी केली होती. कांदळवन समितीच्या आदेशामुळे कचरा भुमीमुळे त्रस्त असणाºया नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पर्यावरण प्रेमींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.बोरी पाखाडी मधील कचरा भुमीमुळे परिसरामधील नागरिक त्रस्त झाले होते. कांदळवन नष्ट होवून पर्यावरणाची हानी होत होती. याविषयी अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत असून कांदळवन समितीने दिलेल्या निर्णयामुळे या लढ्यास यश आले आहे.- बी. एन. कुमार, संस्थापक, नॅड कनेक्ट फाऊंडेशनकचरा भुमीविषयी कांदळवन समितीने काही आदेश दिले असल्याचे ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. जिल्हाअधिकाºयांनी दिलेल्या जमीनीवरच कचºयाचे विल्हेवाट लावली जात आहे. खारफुटी नष्ट होणार नाही याची काळजी घेत आहोत. पर्यायी जमीन मिळविण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे.- अवधूत तावडे, मुख्याधीकारी, उरण नगरपालिका