शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

पाथर्डीतील दुष्काळग्रस्त रसविक्रेत्यांवर अन्याय

By admin | Updated: April 18, 2017 06:51 IST

अहमदनगरमधील पाथर्डीमधून नवी मुंबईत आलेल्या रसविक्रेत्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत

नवी मुंबई : अहमदनगरमधील पाथर्डीमधून नवी मुंबईत आलेल्या रसविक्रेत्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्तांवर सुरू असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. निसर्ग कोपल्याने वारंवार दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अहमदनगरमधील पाथर्डीमधील शेतकऱ्यांनी संकटाशी सामना देत पावसाळा व हिवाळ्यात शेतामध्ये काम करायचे व उन्हाळ्यामध्ये नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जावून उसाचा रस विक्री करण्याचा व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे. अनेक वर्षांपासून फेब्रुवारी ते मेपर्यंत अनेक दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्य नवी मुंबईमध्ये रसविक्रीचे काम करत असल्याचे पाहावयास मिळते. पालिका प्रशासनही माणुसकीच्या नात्याने त्यांना सहकार्य करते. परंतु यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून रसविक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली. रसाचा गाडाच जप्त केला जात असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेकांनी जप्त केलेले साहित्य परत मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे विनंत्या केल्या असून काही शेतकऱ्यांनी व्यवसाय बंद करून गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. (प्रतिनिधी)