शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पाथर्डीतील दुष्काळग्रस्त रसविक्रेत्यांवर अन्याय

By admin | Updated: April 18, 2017 06:51 IST

अहमदनगरमधील पाथर्डीमधून नवी मुंबईत आलेल्या रसविक्रेत्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत

नवी मुंबई : अहमदनगरमधील पाथर्डीमधून नवी मुंबईत आलेल्या रसविक्रेत्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्तांवर सुरू असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. निसर्ग कोपल्याने वारंवार दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अहमदनगरमधील पाथर्डीमधील शेतकऱ्यांनी संकटाशी सामना देत पावसाळा व हिवाळ्यात शेतामध्ये काम करायचे व उन्हाळ्यामध्ये नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जावून उसाचा रस विक्री करण्याचा व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे. अनेक वर्षांपासून फेब्रुवारी ते मेपर्यंत अनेक दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्य नवी मुंबईमध्ये रसविक्रीचे काम करत असल्याचे पाहावयास मिळते. पालिका प्रशासनही माणुसकीच्या नात्याने त्यांना सहकार्य करते. परंतु यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून रसविक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली. रसाचा गाडाच जप्त केला जात असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेकांनी जप्त केलेले साहित्य परत मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे विनंत्या केल्या असून काही शेतकऱ्यांनी व्यवसाय बंद करून गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. (प्रतिनिधी)