शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

रायगडात महत्त्वाचे ११ प्रकल्प

By admin | Updated: June 6, 2016 01:37 IST

देशाची अर्थव्यवस्था बदलू पाहणाऱ्या विविध महत्त्वांकाक्षी प्रकल्पांची मांदियाळी रायगड जिल्ह्यात होऊ घातली आहे. एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या

आविष्कार देसाई, अलिबागदेशाची अर्थव्यवस्था बदलू पाहणाऱ्या विविध महत्त्वांकाक्षी प्रकल्पांची मांदियाळी रायगड जिल्ह्यात होऊ घातली आहे. एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पांमुळे रायगड जिल्हा आर्थिक महासत्तांच्या नजरेत भरणार आहे. ११ प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची तयारी काही ठिकाणी सुरु आहे, तर दुसरीकडे पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांबरोबरच दळणवळणाचे प्रचंड मोठे जाळे निर्माण केले जात आहे. या माध्यमातून लाखो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूकदारांची नजर आता पुन्हा रायगड जिल्ह्यावर केंद्रित होणार आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या रिअल इस्टेटच्या मार्केटला झळाळी येण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळणार आहे, त्यामुळे स्थानिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. कोणते आहेत हे प्रकल्प त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प संस्था- सिडकोआवश्यक जमीन- सुमारे २७ एकरगावे- गव्हाण, चिर्ले-धुतूम, जासईप्रकल्पग्रस्त- ३९४पनवेल-रोहे दुहेरी रेल्वे मार्गप्रकल्प संस्था-रेल्वे विभागबाधित कुटुंबे- २७नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळप्रकल्प संस्था- सिडकोआवश्यक जमीन- २२०० हेक्टरपूर्वीचे संपादन- १५२९ हेक्टरआताचे संपादन- ६७१ हेक्टरप्रकल्पग्रस्त- सुमारे २० हजारमुंबईतील विमानतळांवरील भार कमी होणारजेएनपीटी ते दिल्ली रेल्वे मार्गजेएनपीटी ते दिल्ली या दरम्यान मालवाहतुकीसाठी रेल्वेमार्गडेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि. (डीएफसीसीआय लि.) स्थापनापश्चिम जोडमार्ग दादरी (उत्तर प्रदेश) पासून जेएनपीटी (महाराष्ट्र)महाराष्ट्रातील ठाणे, रायगड जिल्ह्यात हा मार्ग येतो.प्रकल्पासाठी खासगी जमिनीची आवश्यकताबाळगंगा धरण प्रकल्पपेण तालुक्यात समाविष्ट१७ बुडीत क्षेत्रातील १०५५.३१ हेक्टर जमीन आणि ५ पुनर्वसन गावठाणाचे क्षेत्र १५९.७८ हेक्टर२२ प्रस्तावखालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा-२खालापूरमधील आठ गावे आणि कर्जत तालुक्यातील एका गावाचा समावेश ७८०.४९९ हेक्टर