शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गारमाळ आदिवासीवाडी पाणीटंचाईने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:53 IST

तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

पनवेल : तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गारमाळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांची सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील मोरबे परिसरात गारमाळ आदिवासी वाडी वसलेली आहे. जवळपास या वाडीत ४० घरे असून २०० आदिवासी बांधव राहत आहेत. पाण्यासाठी येथील आदिवासींना विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने विहिरीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने आदिवासी समाजाला सेवा सुविधा देण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी देखील योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे गरजेचे झाले आहे.वीज, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून काही आदिवासी समाज आजही वंचित राहिला आहे. पाण्यासाठी आदिवासींना वणवण फिरावे लागते. डोक्यावर हंडे घेऊन आदिवासी समाजाला पाण्यासाठी मैलभर चालत जावे लागते. वर खाली, वळणे असलेल्या रस्त्यात पडल्यामुळे गंभीर दुखापत होण्याची भीती असताना देखील आदिवासी समाज सुविधांच्या प्रतीक्षेत आहे.>मोरबे धरणाच्या वरील भागात असलेल्या गारमाळ आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कमी होत चालले आहे. उन्हाळ्याला नुकतीच सुरु वात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत चालले आहे. त्यामुळे गारमाळ आदिवासी वाडीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.