शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा

By admin | Updated: February 9, 2017 04:47 IST

गांधीजी म्हणत होते की, गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नाही. कारण गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन शक्य आहे. याच गांधी विचारांस अनुसरुन

अलिबाग : गांधीजी म्हणत होते की, गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नाही. कारण गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन शक्य आहे. याच गांधी विचारांस अनुसरुन, ‘हिंसामुक्त समाजरचने’चे व्रत घेतलेल्या मुंबई सर्वोदय मंडळातर्फे येथील जिल्हा कारागृहातील ३५ बंदिजनांसाठी शुक्रवारी गांधीजींच्या पुस्तकावर आधारित गांधी शांती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तकातील ज्ञानाने गुन्हेगारमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार जिल्हा कारागृहातील बंदिजनांनी के ल्याची माहिती कारागृह अधीक्षक सचिन चिकणे यांनी दिली.मुंबई सर्वोदय मंडळ गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये गांधी शांती परीक्षेचे आयोजन करीत आहे. बंदिजनांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून जीवन व्यतित करण्यास सक्षम बनविणे, हा गांधी परीक्षेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.परीक्षेपूर्वी बंदिजनांना गांधीजींच्या मूल्यांची ओळख करून देण्यासाठी सर्वोदय मंडळासोबत काम करणारे लक्ष्मण गोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. प्रथम तीन क्रमांकांच्या बंदिजनांना पारितोषिके देण्यात आली व परीक्षेला बसलेल्या सर्व बंदिजनांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.