शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

करावे प्रकरणात चौघांना अटक

By admin | Updated: July 31, 2015 23:17 IST

करावे येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एकूण चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये जागा मालकासह

नवी मुंबई : करावे येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एकूण चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये जागा मालकासह बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.करावे गाव येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी घडली होती. सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महेंद्र खंदारे (३०) यांचा व त्यांची दोन वर्षांची मुलगी परी ऊर्फ समृध्दी हिचा मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी रंजना (२६) व मुलगा संघरत्न (७) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नेरुळच्या डी. वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. श्याम मोरे यांनी सांगितले. या दुर्घटनेप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिताबाई दळवी (५०) यांच्या जमिनीवर विनापरवाना इमारतीचे काम सुरु होते. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भिंतीसाठी रचलेले सिमेंटचे ब्लॉक लगतच्या चाळीवर पडल्याने हा अपघात झाला होता. शहरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दळवी यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पंकज शिकदर (४२), अनुप भोईर (२५) व श्यामसुंदर तांडेल (२६) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)