शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शहरात पाच हजार ट्रकचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:46 IST

अवजड वाहतूक बंद; कृषी मालाच्या आवक-जावकवरही परिणाम

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबई-पनवेलमधील अवजड वाहतुकीवर परिणाम झाला होता. एपीएमसीच्या ट्रक टर्मिनल व परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक उभे होते. कृषी मालाच्या आवक व जावकवरही परिणाम झाला आहे.प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपाला प्रतिसाद मिळू लागला आहे. स्कूलबस व छोटे वाहतूकदार संपात सहभागी नसले तरी अवजड वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. नवी मुंबईमधील ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी दुसºया दिवशीही ट्रकमध्ये माल भरले नाहीत. एमआयडीसीमधील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. देशाच्या विविध भागातून आलेल्या ट्रक एपीएमसीच्या वाहनतळावर व परिसरामध्ये उभे करण्यात आले आहेत. वाहतूकदार संघटनांनीही शहरभर फिरून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपामधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांना वगळण्यात आले आहे. यानंतरही अनेक वाहतूकदारांनी संपात सहभागी होणे पसंत केले आहे. शुक्रवारच्या तुलनेमध्ये आवक घटली आहे. संप सुरूच राहिला तर सोमवारी आवक व जावकवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई