शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

उभारलाय एक लढा...‘पणती’ तेवत ठेवण्यासाठी

By admin | Updated: November 18, 2016 03:13 IST

ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत.

पंकज रोडेकर / ठाणेप्रेमाने जग जिंकता येते, असे कोणीतरी म्हटले आहे. या उपदेशातून ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत. त्यातूनच वंश चालवायला मुलगाच हवा, असे नाहीतर मुलगी तितकी महत्त्वाची आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून मुलगा आणि मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यासाठी सासू आणि सुनांनी हा लढादेखील लढण्याचे ठरवले आहे.ठाणे जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील स्तनदा माता, गरोदर माता आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी काम करताना शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यातच, दुर्गम भागातील महिला आणि बालकांना हा विभाग आरोग्याच्या सुविधांसह त्यांच्या प्रबोधनाचे काम करतो. कुपोषणावर मात करता यावी, हा या विभागाचा हेतू आहे. त्यामुळे या विभागाने वर्षभरात आदिवासी गावपाड्यांतील गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अनेक शिबिरे घेऊन त्यांच्यात जनजागृतीचे काम केले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये गरोदर आणि स्तनदा मातांच्या बाबतीत बरेचसे निर्णय घरातील मोठी व्यक्ती म्हणजे सासूमार्फत घेतले जातात. कुटुंबात सासूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे मातेच्या आणि बालकाच्या आरोग्याबाबत सासू आणि सून यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत मेळावे घेतले जातात. एवढेच नव्हे तर मेळाव्यात आत्मसात केलेले विचार इतरांनाही सांगणार असल्याचे कबूल केले आहे.