शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा

By admin | Updated: May 8, 2017 06:28 IST

गेल्या काही वर्षांत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला

लोकमत न्यूज नेटवर्कवडखळ : गेल्या काही वर्षांत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा, असे प्रतिपादन पेण-पाली मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण तालुक्यातील गणपतीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात काढले. कोकण कृषी, फलोत्पादन, पर्यटन, सौरऊर्जा, दुग्धविकास, पशुसंवर्धन, औषधे, सेंद्रिय उत्पादने, खते यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेकर, राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष चंद्रकांत मोकल, शिरीष देशपांडे, डॉ. एल. ए. चव्हाण, भात शास्त्रज्ञ डॉ. विजय देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तुषार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हेटवणे धरण होऊन ३५ वर्षे झाली, तरी तालुक्यातील खारेपाटातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी 30 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्याचे उद्घाटन होईल आणि खारेपाटातील जनतेला पाणी मिळेल, २००७ मध्ये शासनाने कालव्यांची बंद केलेली कामे पुन्हा सुरू करावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.