शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लवकरच - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: April 19, 2017 14:07 IST

सरकार शेतक-यांना कर्जमाफीसाठी बांधिल आहे आणि लवकरच कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 19 - सरकार शेतक-यांना कर्जमाफीसाठी बांधिल आहे आणि लवकरच कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मात्र,  त्यापूर्वी शेतक-यांना सक्षम करणेदेखील महत्वाचे आहे, त्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतक-यांनी कर्जाची सवय लागली आहे. काहीजण कर्जफेडू शकतात, तर काहींना शक्य नसते. त्यामुळे जे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही त्यांना प्रामुख्याने कर्जमुक्ती मिळावी हे वैयक्तित मत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  
 
एपीएमसी येथे माथाडी भवनच्या सभागृह उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या भाजपाप्रवेशबाबत असलेला संभ्रम त्यांनी अधिक वाढवला. भाजपातर्फे लवकरच नरेंद्र पाटील यांना चांगला सन्मान मिळणार आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.  तर नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेश बाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, असेही ते म्हणाले.