शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

७०व्या वर्षीही सांभाळतात घराची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:24 IST

टोपल्या बनविण्याचा व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : कुठलीही व्यक्ती निवृत्त म्हणा किंवा वय झाली की निवांत आयुष्य जगत असते. मात्र शहापूर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या मडवी पाडा येथील ७० वर्षांचे आजोबा आजही आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी टोपल्या बनवून व त्या विकून समर्थपणे पार पाडत आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी हे आदर्श ठेवण्यासारखेच आहे.

मडवी पाडा येथे असलेले बुधा धावू धापटे हे आपल्या चारही मुलांची लग्न झाल्यानंतरही निवांत आयुष्य जगत नाहीत. मुलाकडे राहत असून फुकट राहायचे नाही अशी त्यांची भूमिका आहे. लहानपणापासूनच टोपल्या त्याचप्रमाणे दुरड्या बनवणे आणि या दुरड्या जवळच असलेल्या बिरवाडी गावात जाऊन विकणे आणि त्यावर आपला चरितार्थ चालवणे असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो.आज गावांमध्ये या टोराच्या वस्तू अर्थात दुरडी (भाकरी ठेवण्यासाठी वापर केला जातो) ती ५० ते ६० रुपये आणि टोपली जवळजवळ ७० ते ८० रुपयांना विकली जाते. दुरडी बनविण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात तर एक टोपली बनविण्यासाठी चार ते पाच तास लागतात. दिवसाला दोन दुरड्या तयार होतात तसेच दोन टोपल्या तयार होतात. या गावात विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर कुटुंबाची उपजीविका ते करतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून सर्वांची लग्न झाली आहेत.

कामातून समाधान मिळतेआपल्या या व्यवसायामध्ये अत्यंत खूश असल्याचे बुधा धापटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वय झाले की माणसे काम करायला नकार देतात. मी करत असलेल्या कामातून खूप समाधान मिळते, असे ते म्हणाले. काम केल्याने व्यायाम होतो, आनंद होतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई