शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाशीतील उद्यानाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:20 IST

नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर; महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ मधील उद्यानाच्या बाहेर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. उद्यानात ये-जा करणाºया नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.नवी मुंबई शहरात वाहने पार्किंग आणि अनिधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गहन झाला आहे. शहरात वाहने पार्किंगचे नियोजन नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. फेरीवाल्यांसाठीदेखील योग्य नियोजन नसल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमणही वाढले आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अनिधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी होणाºया गर्दीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.