शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले

By नामदेव मोरे | Updated: March 7, 2024 15:10 IST

मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले 

अयोध्या: प्रभु श्रीराम मंदिरामुळे अयोध्येमधील रोजगारामध्ये प्रचंड वाढ होत आहे. स्थानिक नागरिकांच्या हाताला काम मिळत आहे. रोजी- रोटी साठी मुंबईत आलेले मजुरांची घरवापसी सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करणा-या अनेकांनी पुन्हा अयोध्येमध्ये येणे पसंत केले असून चहा, अल्पोपाहारापासून कपडे विक्रीपर्यंत जमेल तो व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे.

श्रीराम मंदिरामुळे संपूर्ण अयोध्येचा कायापालट होत आहे. शहर सुशोभिकरणाची कामे वेगाने सुरू आहेत.  देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त दर्शनासाठी येत आहेत.  रोज दोन ते तीन लाख नागरिक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत.  यामुळे येथील अर्थव्यवस्था बळकट होत आहे. व्यवसायामध्ये पाच पट वाढ झाली आहे. रोजगाराच्या संधीही वाढत असून त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना होत आहे. यापुर्वी रोजगाराच्या शोधात मुंबई,  गुजरातसह देशाच्या विविध भागात गेलेले मजुर गावाकडे परत येत आहेत.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व फळ बाजारात ही रोजंदारीवर अनेक मजुर काम करत होते. यामधील अनेकांनी पुन्हा अयोध्येला जाणे पसंत केले आहे. शरयु किनारी व अयोध्येत जिथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

शरयु घाटाच्या परिसरात चहा, कपडे विक्री करणा-या तरूणांनी आम्ही मुंबई बाजार समितीत अनेक वर्ष काम केले. श्रीराम मंदिरामुळे आता येथे संधी उपलब्ध झाल्यामुळे आम्ही गावाकडे परत आलो. येथे उत्तम व्यवसाय होत असल्याचे सांगितले.           मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट मध्ये रोजंदारीवर काम करत होतो. राममंदिराचे काम झाल्यामुळे पुन्हा गावी आलो. येथे चहा विक्री चा व्यवसाय सुरू केला. माझ्याप्रमाणे अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. - विनोदकुमार वर्मा, चहा विक्रेता

अयोध्येत वर्षातून चार प्रमुख उत्सवाच्या काळात भावीकांची गर्दी असायची. रामनवमी, श्रावण. मार्गशीर्ष,  चैत्र महिन्यात भावीक खूप यायचे. आता  रोजच यात्रेचे स्वरूप येत आहे. व्यवसायात चार ते पाच पट वाढ झाली आहे.पुर्वी रोजगारासाठी बाहेर गेलेले नागरिक आता परत येवून स्वतःचा व्यवसाय करत आहेत - आनंद मिश्रा- कपडे व्यवसायिक

टॅग्स :Ayodhyaअयोध्या