शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

मोगऱ्यातून वर्षाला ६ लाखांची कमाई

By admin | Updated: September 30, 2015 00:06 IST

शहापूर तालुक्यातील नेवरे बराडपाडा येथील आदीवासी शेतकरी कैलास राघो बराड यांनी दोन एकर शेतीत मोगऱ्याची लागवड करून वार्षिक ६ लाख रुपये मिळविले आहेत.

जनार्दन भेरे, भातसानगरत्यांच्यासह मुलांना ना नोकरी ना परवडणारा पुढला व्यवसाय. केवळ दिवसभर जंगलात फिरायचे असा त्यांचा दिनक्रम होता. मात्र आपल्या जागेत आपण फुलझाडे लावली तर ....अशी कल्पना त्यांच्या मनात मात्र सतत रहायची. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते भिवंडी येथे रंगरंगोटीचे काम करण्यासाठी एक महिना गेले. दिवसरात्र काम करून २० हजार रुपये महिना मिळविल्यानंतर त्यांनी मोगऱ्याची ३ हजार रोपे खरेदी केली. हाकेच्या अंतरावरील तानसा नदीचे पाणी शेतात घेण्यासाठी पंचायत समिती, शहापूर येथील कृषी विभाग गाठून तेथील कृषी अधिकारी एस.मंगाळे, विलास झुंजारराव, सचिन गंगावणे, पूनम कान यांनी त्या शेतकऱ्यांना सर्वतोपरीने मदत करून आदिवासी उपयोजनेतून इंजिन, पाईप, स्प्रेपंप फवारणी औषधे व मार्गदर्शन केले. अहोरात्र मेहनत करून आज प्रतीदिवशी ३० किलो मोगरा विक्रीसाठी जातो. प्रतिकिलोस १८०० ते २ हजार रुपये भाव मिळाल्याचे बराड यांनी सांगितले.वर्षभरातून केवळ जुलै महिन्यात फांद्या कटींग होत असल्याने फुलांचे उत्पादन घेत नाही. अन्यत्र वर्षभर देणारे उत्पादन असल्याने आता नोकरीची आवश्यकता नसल्याचे हे कुटुंब सांगते. त्यांना या व्यवसायात त्यांची पत्नी गुलाब, मुले दशरथ, संजय, मुलगी संगिता मदत करतात. त्यामुळे उत्पन्न घेण्याची उमेद त्यांच्या दुपटीने वाढली आहे. रोपवाटीका तयार करून २० ते २५ हजार रुपये इतके उत्पन्नही ते दरवर्षी मिळवितात.