शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आरसीसी नाल्यामुळे शेतीचे नुकसान

By admin | Updated: April 22, 2016 02:04 IST

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. नाल्यावरील मोरी तोडून त्याठिकाणी आरसीसी पध्दतीने बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे बांधकाम चुकीचे असून नाला बांधून पूर्ण झाल्यानंतर शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नाला एक मीटर वर बांधवा, याबाबत बांधकाम विभागाला निवेदन, सूचना करण्यात आल्या आहेत. ठेकेदाराच्या मनमानीला संबंधित अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप उंबरखांड येथील शेतकरी नारायण गणपत पाटील यांनी केला आहे.कळंब-बोरगाव रस्त्यालगत उंबरखांड गावाजवळ नारायण पाटील यांची सर्व्हे नंबर ५५/ अ ही जमीन मिळकत आहे. नाल्याच्या पाण्यामुळे त्यांच्या शेतीचे दरवर्षी नुकसान होते. बांध बांधला तरी तो वाहून जात असल्याने पाणी शेतात घुसते. त्यामुळे हा नाला एक मीटर अंतर सोडून वर बांधावा, अशी मागणी पाटील यांनी बांधकाम खाते व कर्जत तहसीलदारांकडे केली आहे. नाल्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे साडेअकरा लाख रु पये खर्च करून आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. नाला बांधताना बांधकाम खात्याने शेतकऱ्याला पूर्वकल्पना न देता खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपअभियंता एस.एम. ढिलपे यांच्याकडे पाटील यांनी शेतीच्या नुकसानीबाबत तक्रार केली. तेव्हा सरकारी कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कळंब-बोरगाव दरम्यानच्या बहुतांश रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोऱ्याही तुटलेल्या आहेत.