शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 23:58 IST

विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील शंभरहून अधिक मंडळांनी आपला हा निर्णय प्रशासनाला कळवला आहे. यामुळे विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.विसर्जनासाठी होणारा खर्च, गर्दी टाळण्यासाठी स्थापनेच्या ठिकाणीच गणरायाला निरोप देण्यासाठी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपासून मंडपातच कृत्रिम तलाव बनवले जाणार आहेत. बहुतांश मंडळांनी पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. आजवर या मंडळांकडून ७ ते १० फुटांच्या मूर्तीची स्थापना केली जात होती. मात्र यंदा सामाजिक जबाबदारीची जाणीव या मंडळांकडून राखण्यात आली आहे.यंदा बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसाला तसेच गौरीसोबत होणार आहे. त्यामुळे या सर्व विसर्जनस्थळांवर गर्दी होणार आहे. त्यामुळे ते पाहता शंभरहून अधिक मंडळांनी विसर्जन मार्गावरील गर्दी, यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देण्याचा घेतलेला निर्णय इतर मंडळांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.>यावर्षी कोणताही देखावा न उभारता केवळ दोन फूट श्रीच्या शाडूच्या मूतीर्ची स्थापना करून उत्सव साजरा करत आहोत. तर विसर्जन मिरवणूक, भाविकांची गर्दी तसेच विसर्जन स्थळावरील ताण टाळण्यासाठी मंडळाच्या ठिकाणीच मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन केले जाणार आहे. - ललित सकट.अध्यक्ष - सार्वजनिक उत्कर्ष मित्र मंडळ, कोपर खैरणे

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव