शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दिघी बंदर रेल्वेला जोडणार !

By admin | Updated: September 14, 2016 04:43 IST

कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे

नितीन देशमुख,  पनवेलकोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला रोह्याशी जोडणाऱ्या मार्गबाबत सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रेल्वे स्थानकाच्या भुमिपूजनासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नुकतेच येथे आले होते. रेल्वे मार्गामुळे कोकण उर्वरित महाराष्ट्राला जोडले जाऊन विकासाच्या वाटा उघडणार आहेत. पुढील काही वर्षात रेल्वे क्षेत्रात जवळपास १५० अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एल.आय.सी. आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहेत. देशभरातील रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी तब्बल ८०५० कोटी रु पये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.देशाला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर किनारपट्टीपैकी १० टक्के किनारपट्टी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील नैसर्गिक साधन संपत्ती, शेत माल, परदेशात पाठवण्यासाठी किंवा या मालासाठी लागणाऱ्या आणि आयात होणाऱ्या उपयुक्त वस्तु परदेशातून आणण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरे उपयुक्त आहेत. बंदरांचा विकास करण्यासाठी दिघी बंदर लिमिटेड या खाजगी कंपनी बरोबर होणारा करार महत्वाचा ठरणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल्वे विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री आणि दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री हे रोहा - दिघी पोर्ट रेल्वे मार्ग जोडणी करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहेत.करारावर स्वाक्षरी करण्याच्या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद व राज्याचे परिवहन सचिव गौतम चटर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा होणारा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे.