शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना ७५ लाखांचा विमा; महानगरपालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:32 IST

इतर विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांची तरतूद

नवी मुंबई : कोरोना योद्ध्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाख रुपये विमा कवच देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने त्यामध्ये २५ लाखांची भर टाकून ७५ लाख रुपये विमा कवच देण्याचे निश्चित केले आहे. आरोग्यव्यतिरिक्त विभागातील कोरोनासाठी काम करणाऱ्यांसाठीही ५० लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या महामारीमध्ये कर्तव्यावर हजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठीही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू होणाºया कर्मचाºयांसाठी केंद्र शासनाकडून ५० लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेकडूनही मदत व्हावी यासाठी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कामगार कल्याण निधीमधून २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे दुर्दैवाने एखाद्या अधिकारी व कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ७५ लाख रुपये मिळणार आहेत. ही योजना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी आहे. इतर विभागांमधील अधिकारी व कर्मचारीही कोरोनाविषयीच्या कामामध्ये सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी अद्याप शासनाची काहीही योजना नाही. महानगरपालिकेने त्यांच्यासाठी ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.प्राप्त प्रकरणाच्या छाननीसाठी विशेष समितीजे कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर आहेत. तसे संबंधित विभागप्रमुखांनी प्रमाणित केले आहे अशाच कर्मचाºयांना हे विशेष सानुग्रह अनुदान लागू असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व प्राप्त प्रकरणांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दोन, यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे उपआयुक्त हे त्या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका