शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाउनमध्येही शहराला भिकाऱ्यांचा विळखा; कोरोना पसरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 05:51 IST

नवी मुंबईत मार्केटच्या ठिकाणी घोळक्याने मांडले ठाण

नवी मुंबई : मागील काही दिवसांत अचानक शहरातील भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे हे भिकारी मार्केट परिसरात ठाम मांडून बसत आहेत. त्यांच्याकडून भीक मागताना नागरिकांना जाणीवपूर्वक स्पर्श केला जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास ते कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही, याची पुरेपूर खबरदारी प्रशासन घेत आहे; परंतु लॉकडाउन लागल्यापासून हे भिकारी प्रशासनाकडून दुर्लक्षित झाले आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाशी, सानपाडा, नेरुळ येथील पुलाखालील जागा, घणसोली कोपरखैरणे येथील पुलाखाली तसेच इतर ठिकाणी भिकाºयांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांना समाजसेवकांकडून मुक्कामाच्या जागी जेवण मिळत होते; परंतु काही दिवसांपासून त्यांना मिळणारे जेवण बंद झाले आहे. यामुळे शहरातील ठिकठिकाणी भरणारे बाजार भिकाºयांचा अड्डा ठरू लागले आहेत. सकाळच्या वेळी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे साधून हे भिकारी त्या ठिकाणी जमत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना भीक देण्यास भाग पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जात आहेत. पादचाºयांचा हात पकडणे, लहान मुलांसह उभे राहून रस्ता अडवणे, असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारे दिवसभरात अनेकांना स्पर्श केला जात आहे. अशा वेळी त्यांना हटकल्यास भिकाºयांच्या टोळ्या तिथे जमा होत आहेत. यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.बेगर्स होममध्ये रवानगी करण्याची मागणीनेरुळमध्ये काही मटण मार्केटच्या आवारात अशाच प्रकारे भिकारी नागरिकांना त्रास देत असल्याने कोरोना पसरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ मोरे यांनी व्यक्त केली आहे; परंतु प्रशासनाकडून या भिकाºयांच्या बंदोबस्त करण्याकडे कानाडोळा होत आहे.परिणामी, हे भिकारी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास ते अनेकांना संसर्ग पसरवू शकतात. त्यांच्यापासून शहराला असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांची बेगर्स होममध्ये रवानगी करून शहर भिकाºयांच्या विळख्यातून सोडवण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई