शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोरोनामुळे मच्छीमारांवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:48 IST

आर्थिक मदतीसाठी सरकारला साकडे : कर्जाचे हप्ते भरण्यास त्रास

अनंत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश हादरून गेला असताना, दुसरीकडे मात्र मासेमारीसाठी लागणाऱ्या होड्या आणि लहान डिझेल इंजिनच्या बोटींसाठी घेतलेल्या बँकांची लाखो रुपयांच्या कर्जांचे हप्ते आणि व्याजाची रक्कम, अतिवृष्टी वादळ यांसारख्या अनेक समस्यांना नवी मुंबईतील लहान-मोठ्या मच्छीमारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्ली आहे.केंद्र आणि राज्य शासनाने या मच्छीमार बांधवांची त्वरित दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांच्या वतीने कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवाळे कोळीवाडा, सारसोळे, वाशी, जुहूगाव, करावे, कोपरखैरणे, घणसोली, तळवली, दिवा कोळीवाडा आणि ऐरोली येथील सुमारे ३०० ते ४०० स्थानिक आगरी कोळी मच्छीमार बांधव पिढ्यान्पिढ्यांपासून लहान-मोठ्या होड्या आणि बोटींमधून मासेमारी करतात. मासेमारीचे जाळे आणि होड्यांच्या खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज लॉकडाऊनमुळे वेळेवर भरता आले नाही. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत पारंपरिक मासेमारी व्यवसाय सलग चार महिने लयास गेलेला आहे.या प्रकरणी नवी मुंबईतील मच्छीमारांच्या वतीने सारसोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम मेहेर यांनी कोकण आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. पारंपरिक मासेमारी करणाºया लहान-मोठ्या बोटींना ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले पाहिजे. बंदरावर कोट्यवधी रुपयांची सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी या कोरोनामुळे विकली न गेल्यामुळे, त्यांना त्वरित नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी परशुराम मेहेर यांनी केली आहे.पॅकेज जाहीर करण्याची मागणीकोकण किनारपट्टीला लागूनच नवी मुंबईची खाडी सागरी किनाºयाला मिळत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र पारंपरिक मासेमारी करणाºया मच्छीमारांना सरकारने नुकसान भरपाईपोटी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.