शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

ईश्वराशी नाते जोडा, जग आपोआप एक परिवार बनेल

By admin | Updated: January 30, 2017 02:16 IST

खारघरमध्ये सुरु असलेल्या संत समागमाला विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या समागमात भाविकांना मार्गदर्शन करताना ईश्वराशी नाते जोडून

नवी मुंबई : खारघरमध्ये सुरु असलेल्या संत समागमाला विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या समागमात भाविकांना मार्गदर्शन करताना ईश्वराशी नाते जोडून जगाला एक परिवार बनविणे शक्य असल्याचा संदेश माता सविंदर हरदेवजी यांनी दिला. खारघर येथे आयोजित हा संत समागम महाराष्ट्रातील सर्वात मोठा समागम असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले जात आहे.धर्म, जात, संस्कृती, भाषा आणि राष्ट्रीयता यांच्या नावाखाली मनुष्याचे विभाजित झाल्याचे माता हरदेवजी यांनी स्पष्ट केले. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी दिलेल्या एकता आणि भिंतविरहित जगाच्या शिकवणीची आठवण यावेळी करून देण्यात आली आहे. सत्संगाच्या कार्यक्रमात विविध वक्ते, कवी व गीतकार यांनी वेगवेगळ््या भाषांमध्ये भाव व्यक्त करत कलेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. (प्रतिनिधी)