शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

ईश्वराशी नाते जोडा, जग आपोआप एक परिवार बनेल

By admin | Updated: January 30, 2017 02:16 IST

खारघरमध्ये सुरु असलेल्या संत समागमाला विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या समागमात भाविकांना मार्गदर्शन करताना ईश्वराशी नाते जोडून

नवी मुंबई : खारघरमध्ये सुरु असलेल्या संत समागमाला विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या समागमात भाविकांना मार्गदर्शन करताना ईश्वराशी नाते जोडून जगाला एक परिवार बनविणे शक्य असल्याचा संदेश माता सविंदर हरदेवजी यांनी दिला. खारघर येथे आयोजित हा संत समागम महाराष्ट्रातील सर्वात मोठा समागम असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले जात आहे.धर्म, जात, संस्कृती, भाषा आणि राष्ट्रीयता यांच्या नावाखाली मनुष्याचे विभाजित झाल्याचे माता हरदेवजी यांनी स्पष्ट केले. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी दिलेल्या एकता आणि भिंतविरहित जगाच्या शिकवणीची आठवण यावेळी करून देण्यात आली आहे. सत्संगाच्या कार्यक्रमात विविध वक्ते, कवी व गीतकार यांनी वेगवेगळ््या भाषांमध्ये भाव व्यक्त करत कलेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. (प्रतिनिधी)