शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वाशी स्थानकात काँगे्रसची निदर्शने

By admin | Updated: August 26, 2015 22:40 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन

नवी मुंबई : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन सुरू केले आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर निदर्शने करून सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर काँगे्रस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर टीका केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यात सरकारचे विविध घोटाळे समोर येत आहेत. अच्छे दिन आऐंगे, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु प्रत्यक्षात जनतेची दिशाभूल झाली आहे. महागाईमुळे जगणे अशक्य झाल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चांगले पैसे येत नाहीत व ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळत नसल्याची टीकाही यावेळी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा नीला लिमये, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, संतोष शेट्टी, सुधीर पवार, अंजली वाळुंज, वैजयंती भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.