शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा

By admin | Published: June 22, 2017 12:15 AM

उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत. मुलींचे सक्षमीकरण आणि सबलीकरण होण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या संचालिका अरुंधती चव्हाण यांनी के ले.नगरपरिषद आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शास्त्री हॉल येथे दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी चव्हाण बोलत होत्या.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुंधती चव्हाण, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिक्षण सभापती नरेश काळे, गटनेते प्रसाद सावंत, गव्हाणकर शाळेचे विश्वस्त दादासाहेब गव्हाणकर, यासह अन्य समितीचे सभापती, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी नगरपालिका शाळेतच नव्याने खुली केलेली गव्हाणकरांची शाळा येथेच भरविण्यात येणार असल्याने या आठवी ते दहावीच्या वर्गाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, शिक्षण सभापती नरेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दहावीमध्ये ८८ टक्के मिळवून प्रथम आलेल्या ऐश्वर्या कदम, द्वितीय क्रमांक मानसी मोरे ८० टक्के, तृतीय क्रमांक मानसी मालुसरे ७८ टक्के यांना विशेषत: गौरविण्यात आले.