शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एपीएमसीमध्ये ६ डिसेंबरला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:30 IST

धान्य, डाळी, सुकामेवा व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर तेलबिया व कडधान्यही बाजार समितीमधून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवी मुंबई : धान्य, डाळी, सुकामेवा व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर तेलबिया व कडधान्यही बाजार समितीमधून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधात माथाडी कामगारांनी ६ डिसेंबरला एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आयोजन केले आहे.राज्यात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसचे सरकार असताना सुकामेवा, साखर व डाळी नियमनातून मुक्त केल्या होत्या. भाजपा सरकारने भाजीपाला व फळे नियमनातून मुक्त केले. यानंतर तृणधान्य, तेलबिया व कडधान्य नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यासाठी ५ आॅक्टोबर २०१७ मध्ये ११ सदस्यांची समिती कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे.या समितीमध्ये व्यापारी व माथाडी कामगारांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणाºया प्रतिनिधींची नियुक्ती केलेली नाही. शासनाने बाजार समितीमधील सर्वच वस्तू टप्प्याटप्प्याने नियमनमुक्त करण्यास सुरवात केली आहे. यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये काम करणाºया माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी ६ डिसेंबरला लाक्षणिक बंदचे आयोजन केले आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा, बटाटा, धान्य, मसाला, भाजीपाला व फळ मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने याविषयी पत्रक काढले आहे. बाजारसमित्यांचे व कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले आहे.