शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:13 IST

स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. रविवारी स्वच्छता उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख स्थळांची व्यापक प्रमाणात सफाई मोहीम राबविण्यात आली.महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये ज्वेल आॅफ नवी मंबई, नेरु ळ, छत्रपती शिवाजी चौक व जागृतेश्वर मंदिर, वाशी, सेक्टर २ परिसर, सीबीडी बेलापूर, सानपाडा तलाव, तुर्भे, मुलुंड-ऐरोली उड्डाणपूल, ऐरोली अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान करून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळक कॉलेजमधील एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विभागातील सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता उप निरीक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छाग्रही व नागरिक सहभागी झाले होते.नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले. तसेच सीबीडी सेक्टर ८ बी येथील संभाजी नगर याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहाभागने स्वच्छता मोहीम राबवून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेअंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथे महानगरपालिका शाळा क्र मांक १०३ मधील विद्यार्थ्यांमार्फत विभागामध्ये रॅलीचे आयोजन करून प्लास्टीक बंदी, कचरा वर्गीकरण याबाबत संदेश देण्यात आले. तसेच घणसोली येथील मुंब्रादेवी परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते.स्वच्छतेबाबत जनजागृती‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीकचा वापर टाळा, ओला व सुका कचरा वेगळा करा, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून जनजागृती करण्यातआली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान