शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

ऐरोलीत विसर्जन तलावाची स्वच्छता

By admin | Updated: March 27, 2017 06:30 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील तलाव, नाले परिसरांची साफसफाई करण्यात आली. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ-२ उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे व सहा. आयुक्त तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी ऐरोली सेक्टर २० येथील विसर्जन तलाव व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आली.प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य हे तलावामध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबंधी मार्गदर्शन करून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप व स्वच्छाग्रही यांच्या सहकार्याने तलावाची मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली. ऐरोली विभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले, सम्राट कांबळे, विशाल खारकर, उप निरीक्षक गणेश राऊत, भूषण पाटील स्वच्छाग्रही व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)