शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 03:02 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त खरेदीदार परवाने मिळवून बोगस मतदार तयार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री केली जावी अशी मागणी कांदा - बटाटा अडत व्यापारी संघटनेने केली आहे.एपीएमसीच्या यापुर्वीचे संचालक मंडळ डिसेंबर २०१४ मध्ये बरखास्त करून शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पाच वर्षांपासून प्रशासकीय मंडळ बाजारसमितीचे कामकाज पहात आहे. निवडणूका होईपर्यंत प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. निवडणूका घेण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने फेब्रुवारीमध्ये निवडणूका घेण्याचे लेखी म्हणने न्यायालयात सादर केले होते. डिसेंबरअखेरपर्यंत मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कांदा,भाजी व फळ मार्केटमध्ये जास्तीत जास्त खरेदीदारांचे परवाने मिळविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. संभाव्य उमेदवार बोगस मतदार नोंदणी करण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारसमितीवर प्रत्यक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे निवडून न येता बोगस मतदारांच्या बळावर खरेदीदारांचाच प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे.बाजारसमिती प्रशासनाने खरेदीदाराचे परवाने देताना संबंधीत व्यक्ती खरोखर खरेदीदार आहे का याची खात्री करावी. या परवान्याचा दुरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जावी अशी मागणी कांदा बटाटा आडत व्यापारी संघाने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी याविषयीचे पत्र प्रशासकांना दिले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई