शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी संघटनेचा दणका; कलिंगड उत्पादकास मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:55 IST

शेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २४ हजार ७०० रुपये परत केले आहेत.

नवी मुंबई : शिक्रापूरमधून कलिंगड घेऊन एपीएमसीमध्ये आलेल्या शेतकºयास व्यापाºयाने कमी मोबदला दिल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाºयाने शेतकºयास २४ हजार ७०० रुपये घरी नेऊन दिले आहेत.

शेतकरी विक्रम रासकर यांनी ६ आॅक्टोबरला त्यांच्याकडील अडीच टन कलिंगड मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील व्यापारी नाना कदम यांच्याकडे पाठवले होते. फोनवरून चर्चा केली असता २५ रुपये बाजारभाव मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना कमी बाजारभाव देण्यात आला. या अन्यायाविषयी विक्रम यांनी शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांच्याकडे तक्रार केली होती. फोनवरून मांडलेल्या कैफियतचे फोन रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल झाले होते. शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा सुरू केला होता. मुंबई बाजार समितीमध्ये हत्ता पद्धत सुरू असल्याचे व कडता कपात सुरू असल्याचेही निदर्शनास आले होते.कडता कपात बंद करण्याची मागणीशेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २४ हजार ७०० रुपये परत केले आहेत. सर्व रक्कम शेतकºयास त्याच्या घरपोच देण्यात आली आहे. हत्ता पद्धत व कडता कपात बंद करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी