शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेतकरी संघटनेचा दणका; कलिंगड उत्पादकास मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:55 IST

शेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २४ हजार ७०० रुपये परत केले आहेत.

नवी मुंबई : शिक्रापूरमधून कलिंगड घेऊन एपीएमसीमध्ये आलेल्या शेतकºयास व्यापाºयाने कमी मोबदला दिल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाºयाने शेतकºयास २४ हजार ७०० रुपये घरी नेऊन दिले आहेत.

शेतकरी विक्रम रासकर यांनी ६ आॅक्टोबरला त्यांच्याकडील अडीच टन कलिंगड मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील व्यापारी नाना कदम यांच्याकडे पाठवले होते. फोनवरून चर्चा केली असता २५ रुपये बाजारभाव मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना कमी बाजारभाव देण्यात आला. या अन्यायाविषयी विक्रम यांनी शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांच्याकडे तक्रार केली होती. फोनवरून मांडलेल्या कैफियतचे फोन रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल झाले होते. शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा सुरू केला होता. मुंबई बाजार समितीमध्ये हत्ता पद्धत सुरू असल्याचे व कडता कपात सुरू असल्याचेही निदर्शनास आले होते.कडता कपात बंद करण्याची मागणीशेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २४ हजार ७०० रुपये परत केले आहेत. सर्व रक्कम शेतकºयास त्याच्या घरपोच देण्यात आली आहे. हत्ता पद्धत व कडता कपात बंद करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी